Mohan Bhagwat: लोकांची परिस्थिती लक्षात घेऊन धोरणे बनवली नाहीत, तर... ; Gen Z आंदोलनावर काय म्हणाले मोहन भागवत?

Mohan Bhagwat: Neglecting Citizens Needs Spurs Discontent, India’s View on Neighboring Countries | मोहन भागवत यांनी नेपाळच्या परिस्थितीवर भाष्य करत. सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
mohan bhagwat

mohan bhagwat

esakal

Updated on

नागपूर येथील रेशिमबाग मैदानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी कार्यक्रम पार पडला. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी शेजारील देशांमध्ये पसरलेल्या अशांततेबाबत चिंता व्यक्त केली. आपल्या भाषणात संघ प्रमुखांनी अमेरिकेच्या शुल्कांवरही चर्चा केली आणि देशाला आता स्वावलंबी होण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी शेजारील देशांमधील राजकीय परिस्थितीचा उल्लेख करताना सांगितले की ही भारतासाठी चिंतेची बाब आहे, कारण भारताचे या देशांशी जवळचे संबंध आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com