

Harshwardhan Sapkal
sakal
नागपूर : ‘महाराष्ट्र हा दिल्लीत गहाण ठेवला आहे. लोकशाहीचे कोणतेही संकेत पाळले जात नाही. केंद्रीय गृहमंत्रीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत,’’ असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत महायुतीच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने केला.