Harshwardhan Sapkal: महाराष्ट्र दिल्लीत गहाण ठेवला; हर्षवर्धन सपकाळ, मुख्यमंत्री फक्त ‘रबर स्टॅंप’

Maharashtra Politics: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर ‘दिल्लीकेंद्रित कारभार’ आणि लोकशाहीची पायमल्ली केल्याचा गंभीर आरोप केला. महाराष्ट्र दिल्लीतून चालवले जात असल्याची टीका करत त्यांनी मुख्यमंत्री फक्त ‘रबर स्टँप’ असल्याचेही म्हटले.
Harshwardhan Sapkal

Harshwardhan Sapkal

sakal

Updated on

नागपूर : ‘महाराष्ट्र हा दिल्लीत गहाण ठेवला आहे. लोकशाहीचे कोणतेही संकेत पाळले जात नाही. केंद्रीय गृहमंत्रीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत,’’ असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत महायुतीच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com