

HSC English Exam
sakal
इंग्रजीच्या पेपरसाठी ‘सकाळ’ पेपरकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा ! बारावीची परीक्षा ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते. मात्र, परीक्षा म्हणजे अंतिम नाही, तर यशाच्या प्रवासातील एक पायरी आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात अनावश्यक ताण न घेता शांत आणि सकारात्मक राहावे.