Mohan Bhagwat : आत्मनिर्भर भारतासाठी आपले ‘स्व’त्व कळणे आवश्यक; ट्रम्प टॅरिफनंतर सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचे सूचक विधान

RSS : रामटेक येथील कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भारताने आत्मनिर्भर होण्यासाठी सर्वप्रथम आपल्या ‘स्वत्वा’ची ओळख करून घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
Mohan Bhagwat
Mohan BhagwatSakal
Updated on

नागपूर : वर्तमान परिस्थिती व देशाचे सूत्रसंचालक भारताला आता आत्मनिर्भर व्हायला पाहिजे असे सूचक विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. आपल्या बळावरच आपली प्रगती होईल. त्यासाठी सर्व प्रकारचे बळ वाढले पाहिजे. आत्मनिर्भर व्हायचे असेल तर आपले स्वत्व आपल्याला पूर्णपणे कळले पाहिजे असेही ते म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com