Anil Deshmukh : कायदा सुव्यवस्थेची शुन्यतेकडे वाटचाल, अनिल देशमुख

Maharashtra Politics : राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळत चालल्याची टीका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. केंद्रीय मंत्र्यांचे कुटुंबच असुरक्षित असल्याने सामान्य नागरिकांचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Anil Deshmukh
Anil Deshmukhsakal
Updated on

नागपूर : केंद्रीय राज्यमंत्र्यांचे कुटुंबच सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचे काय होणार असा प्रश्न आहे. राज्याचा कायदा व सुव्यवस्था शून्यतेकडे चालली आहे का ? असा प्रश्न निर्माण होत आहे, अशी परखड टीका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी येथे केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com