Stree Mukti Parishad : स्वातंत्र्याचा वारसा सांभाळणे काळाची गरज; धार्मिक बंधनेच महिलांवरील अत्याचारांचे मूळ: लीलाताई चितळे

Women Empowerment : महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषदेच्या वतीने सर्वोदय आश्रम येथे आयोजित विदर्भ विभागीय स्री मुक्ती परिषदेच्या उद्‍घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषदेच्या अध्यक्ष शारदा साठे, लेखिका अरुणा सबाणे, ‘सकाळ’ विदर्भ आवृत्तीचे निवासी संपादक प्रमोद काळबांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
Leelatai Chitale addresses the Vidarbha Women’s Liberation Conference

Leelatai Chitale addresses the Vidarbha Women’s Liberation Conference

Sakal

Updated on

नागपूर : तुमच्याजवळ भारताची राज्यघटना आहे. जी स्वातंत्र्य, समानता देते. स्वातंत्र्यलढ्यात महिला रणरागिणींचा वारसा फार मोठा आहे. इंग्रजांच्या बंदुकीसमोर उभे राहून आम्हाला स्वातंत्र्य द्या, म्हणणाऱ्या कमलादेवी चटोपाध्याय, सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित आदींचा वारसा सांभाळणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन स्वातंत्र्य संग्राम सेनानी लीलाताई चितळे यांनी आज येथे केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com