

Maharashtra Road Safety Crisis: Rising Accidents Claim Thousands of Lives
sakal
-मंगेश गोमासे
नागपूर : राज्यात रस्ते सुरक्षेबाबत विविध उपाययोजना राबवूनही अपघातांचे प्रमाण कमी होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. २०२५ मध्ये रस्ते ३६ हजार ४५० अपघातात १५ हजार ५४९ नागरिकांचा मृत्यू झाला असून, जखमींची संख्या ३२ हजार १४७ इतकी आहे. अपघातात झालेली ही वाढ चिंताजनक आहे.