Nagpur: गावे स्थलांतरणात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी; देशातील ७२ टक्के गावे व्याघ्र प्रकल्पांतून बाहेर काढण्याचे व पुनर्वसनाचे आव्हान

Maharashtra Ranks Second in Village Relocation: राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या ‘स्ट्राईड्स 2026’ अहवालानुसार व्याघ्र प्रकल्पांतील गावांचे स्थलांतर करण्यात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Nagpur

Nagpur

esakal

Updated on

नागपूर: राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) ताज्या ‘स्ट्राईड्स २०२६’ अहवालानुसार, देशातील व्याघ्र प्रकल्पांच्या ‘क्रिटिकल टायगर हॅबिटॅट’ (गाभा क्षेत्र) मधून आतापर्यंत २९८ गावे आणि ३२ हजारांहून अधिक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यात अनुक्रमे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्यातील ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’तून २९ गावातील २, ०५६ कुटुंबे आणि मेळघाटमधून २५ गावांमधील ४, ७११ कुटुंबांचे पुनर्वसन केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com