Vijay Wadettiwar : ...ही मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा; शेतकरी कर्जमाफी कधी देणार?

मराठवाड्यात जानेवारी ते सप्टेंबर मध्ये ७८१ शेतकऱ्यांनी जीवन संपविले आहे.
Vijay Wadettiwar

Vijay Wadettiwar

sakal

Updated on

नागपूर - महायुती सरकार हे शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत. मराठवाड्यात जानेवारी ते सप्टेंबर मध्ये ७८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अतिवृष्टीमध्ये गेल्या १५ दिवसांत ७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असताना आज फक्त सरकारने मदतीचे आकडे फुगवून सांगत ही तर सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी बोलताना केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com