Nagpur News : सरकार कफ सिरप मृत्यू प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करणार; मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचा इशारा

तमिळनाडू राज्यातील औषध कंपनीनिर्मित दूषित कफ सिरपमुळे मध्य प्रदेशातील मुलांचा नागपुरात मृत्यू झाला.
madhya pradesh cm mohan yadav

madhya pradesh cm mohan yadav

sakal

Updated on

नागपूर - तमिळनाडू राज्यातील औषध कंपनीनिर्मित दूषित कफ सिरपमुळे मध्य प्रदेशातील मुलांचा नागपुरात मृत्यू झाला. या मृत्यूला पूर्णतः जबाबदार औषधी कंपनी आहे. तमिळनाडूतील औषध कंपनीशी संबंधित जबाबदार व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती देतानाच, या प्रकरणात तमिळनाडू सरकारने सहकार्य केले पाहिजे, मात्र सहकार्य मिळत नसल्याचा गंभीर आरोप मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आज येथे केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com