Vijay Wadettiwar: मुंबई कुणाच्या इशाऱ्यावर चालणार : विजय वडेट्टीवार

Maharashtra Politics: मुंबई-अहमदाबाद मार्गावरील अधिसूचनेवरून विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. मुंबई कुणाच्या इशाऱ्यावर चालणार असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
Vijay Wadettiwar

Vijay Wadettiwar

sakal

Updated on

नागपूर : मुंबई-अहमदाबाद हा राष्ट्रीय मार्ग मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. याची अधिसूचना पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी गुजराती भाषेत काढली असून ही सुरुवात आहे. पालघरपासून गुजरातीचा शिरकाव करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com