PM Kisan Samman Nidhi: १,२७४ शेतकऱ्यांचा सन्मान निधी थांबविला; एकाच कुटुंबातून दोन अर्जदार पुढे आल्याने लाभ रोखला

Government Scheme: नागपूर जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत अनियमिततेची १,२७४ प्रकरणे समोर आली आहेत. एकाच कुटुंबातील सदस्यांनी घेतलेला लाभ आता रोखण्यात आला असून, फक्त एका व्यक्तीलाच निधी मिळणार आहे.
PM Kisan Samman Nidhi

PM Kisan Samman Nidhi

sakal

Updated on

नागपूर : पंतप्रधान किसान सन्मान निधी या शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजनेत अनियमिततेची प्रकरणे उघड झाली आहेत. नागपूर जिल्ह्यातील तपासणीत एकाच कुटुंबातील सदस्यांनी अनेकदा लाभ घेतल्याची १ हजार २७४ प्रकरणे समोर आली आहेत. यात पती- पत्नीच्या नावे शेती असलेल्या शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. हा निधी होल्ड केला असून, कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ मिळणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com