

Nagpur
esakal
केवल जीवनतारे: सकाळ वृत्तसेवा नागपूर, ता. १६: केंद्र शासनाने आयुष मंत्रालयाची स्थापना करीत आयुर्वेदिक उपचारांना चालना देण्यावर भर दिला आहे. त्याचवेळी उपराजधानीतील मनपाच्या अखत्यारीत असणारी चार आयुर्वेदिक दवाखाने बंद झाले आहेत. सोबतच आयुर्वेद तज्ज्ञांची पदेही व्यपगत करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे.