11th Class Admissions: दुसऱ्या फेरीत आतापर्यंत आठ हजारांवर प्रवेश; अकरावीसाठी आजपासून प्राधान्यक्रम निवडण्याची संधी

Nagpur News: नागपूर जिल्ह्यात अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत ८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. आता तिसऱ्या फेरीसाठी महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
11th Class Admissions
11th Class Admissionssakal
Updated on

नागपूर : अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी महाविद्यालयात प्रवेश सुरू आहेत. आतापर्यंत आठ हजारांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश नोंदविण्यात आले आहे. दरम्यान तिसऱ्या फेरीसाठी आजपासून महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम निवडण्याची संधी देण्यात आलेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com