Nagpur News: १ हजार ११ जणांनी उचलले टोकाचे पाऊल; उपराजधानीत बेरोजगारी, आर्थिक समस्या, कौटुंबिक कलह, मानसिक ताण असह्य

Nagpur Mental Health Crisis: नागपुरात वर्षभरात 1,011 जणांनी टोकाचे पाऊल उचलल्याची पोलिसांची नोंद. बेरोजगारी, आर्थिक ताण, कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावामुळे तरुणांमध्ये वाढती चिंता.
Nagpur News

Nagpur News

sakal

Updated on

नागपूर : उपराजधानीत बेरोजगारी, आर्थिक ताण, कौटुंबिक कलह आणि वाढत्या मानसिक तणावामुळे नैराश्याचे सावट गडद होत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षभरात शहरात तब्बल १ हजार ११ जणांनी टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक नोंद पोलिसांच्या आकडेवारीतून पुढे आली आहे. त्यात ६१६ तरुणांचा समावेश असल्याने हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com