Farmer Agitation : शेतकरी आंदोलनाचे केंद्र ठरला राष्ट्रीय महामार्ग; शेतकऱ्यांच्या ‘महाएल्गार’मुळे ३० तास बंद

शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी वाहतुकीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा असलेला राष्ट्रीय महामार्ग क्र.४४ (वर्धा रस्ता) रोखून धरला.
farmer agitation

farmer agitation

sakal

Updated on

- तुषार पिल्लेवान

नागपूर - शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी वाहतुकीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा असलेला राष्ट्रीय महामार्ग क्र.४४ (वर्धा रस्ता) रोखून धरला. कर्जमुक्तीशिवाय माघार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com