Prakash Ambedkar : चळवळीचे मौनव्रत घातक : अ‍ॅड. आंबेडकर; चळवळ व्यक्तीगत प्रश्नांत अडकली असल्याची व्यक्त केली खंत

Indian Politics : प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर येथे फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीच्या मौनवृत्तीवर टीका केली. मौन ही देशासाठी धोक्याची घंटा असल्याचे ते म्हणाले.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar sakal
Updated on

नागपूर : पाकिस्तानची निर्मिती असो व इतरही प्रश्न. देशात युद्धामुळे निर्माण झालेल्या अस्वस्थ वर्तमानावर विरोधक बोलणार नाहीत. मात्र, याच वेळी फुले, शाहू, आंबेडकरवादी चळवळीने स्वीकारले मौनवृत्ती धोकादायक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com