Chandrashekhar Bawankule: सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम; चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकाऱ्यांना निधी काढून देण्याचे अधिकार

Nagpur News: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असले तरी पंचनाम्याविना एकही शेतकरी राहणार नाही, असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे आहे.
Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule

sakal

Updated on

नागपूर : अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असले तरी कुठलाही शेतकरी पंचनाम्याविना राहणार नाही, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे आहे, असे आश्वासन महसूलमंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com