School Nutrition: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारातून खीर गायब; शाळेत पुलाव, खिचडी व मसाले भातावरच भर

Nagpur Schools: नागपूर शासकीय शाळांमध्ये पोषण आहार योजनेत खीर आणि अंडे पुलाव गायब; विद्यार्थ्यांचा पौष्टिक आहार प्रभावित. शालेय शिक्षण विभागाने २०२५–२६ सत्रात विविध पदार्थांमध्ये बदल केला आहे, त्यामुळे आहारातील चव आणि पोषण कमी झाले आहे.
School Nutrition

School Nutrition

sakal

Updated on

नागपूर : शालेय पोषण आहार ही योजना विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरावी, यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश केला जातो. मात्र नव्या शैक्षणिक सत्रात या योजनेतून खीर व अंडे पुलाव गायब झाल्याने विद्यार्थ्यांच्या आहारातील पौष्टिकता आणि चव दोन्ही कमी झाल्याची चर्चा सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com