Sharad Pawar: सत्तेची पर्वा न करता ओबीसींना न्याय; शरद पवार, मंडल यात्रेतून परिवर्तन घडविण्याचे आवाहन

Maharashtra Politics: महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय तातडीने घेतल्याचे शरद पवार यांनी सांगितले. पद गमावण्याची भीती न बाळगता ओबीसींना न्याय मिळावा यासाठी त्यांनी भूमिका घेतली.
Sharad Pawar
Sharad Pawarsakal
Updated on

नागपूर : व्ही.पी. सिंग यांच्या सरकारच्या मंडल आयोगाला सरकारमध्ये असलेल्या तत्कालीन भाजप नेत्यांनी विरोध दर्शवत कमंडल यात्रा सुरू केली होती. त्यावेळी देशात प्रचंड संघर्ष झाला होता. महाराष्ट्रात आपण मुख्यमंत्री असल्याने मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपल्याकडे होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com