नागपूर: अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आगामी १५ दिवस असाच धुमसत राहिल्यास त्याचे थेट पडसाद भारताच्या ऊर्जा क्षेत्रावर उमटण्याची शक्यता आहे. १५ दिवस युद्ध चालल्यास पुरवठा साखळीत खंड पडून घरगुती गॅस सिलिंडरच्या उपलब्धतेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.