Vidarbha Sahitya Sammelan: शेती विषय शालेय अभ्यासक्रमात ठेवा! पाच ठराव; विदर्भ साहित्य संमेलनाचे वाजले सूप

Include Agriculture in School Curriculum: साहित्यांच्या संवर्धनात साहित्यिकांनी शेती बाबत लिहिले, भूमिका मांडली आहे. मराठी साहित्य समृद्ध, विकसनशील आहे. साहित्यिकांनी अफाट लेखन जबाबदारीने केले आहे. लेखकांना लिहारे असे म्हणून चालत नाही, खरे तर शेती, तरुण, सर्वांनाच प्रश्न साहित्यिकांना खुणावतात.
Agriculture Must Be Part of School Syllabus, Say Delegates at Vidarbha Sahitya Sammelan

Agriculture Must Be Part of School Syllabus, Say Delegates at Vidarbha Sahitya Sammelan

eSakal

Updated on

यवतमाळ : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, जांब आणि परिसरात पाणी समस्या असून पाणीपातळी पाचशे फुटांवर पोहचली आहे, त्यावर उपाय योजना करण्यात यावी यासह विदर्भातील शाळांमध्ये शेती हा विषय अभ्यासक्रमात ठेवावा, नवीन शैक्षणिक धोरणातील त्रुटी दुरुस्त करावी, असे पाच ठराव ६९ व्या विदर्भ साहित्य संमेलनात मार्गदर्शक समितीने मांडून सर्वानुमते मंजूर करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com