

Agriculture Must Be Part of School Syllabus, Say Delegates at Vidarbha Sahitya Sammelan
eSakal
यवतमाळ : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, जांब आणि परिसरात पाणी समस्या असून पाणीपातळी पाचशे फुटांवर पोहचली आहे, त्यावर उपाय योजना करण्यात यावी यासह विदर्भातील शाळांमध्ये शेती हा विषय अभ्यासक्रमात ठेवावा, नवीन शैक्षणिक धोरणातील त्रुटी दुरुस्त करावी, असे पाच ठराव ६९ व्या विदर्भ साहित्य संमेलनात मार्गदर्शक समितीने मांडून सर्वानुमते मंजूर करण्यात आले आहे.