Nagpur: वर्धा नदीच्या खोऱ्यात आदिमानवाचाही वावर; शोधयात्रींनी चित्रित शैलगृहांना प्रत्यक्ष भेट देऊन घेतला अनुभव

Evidence of Early Human Settlements in Wardha Valley: वर्धा नदीच्या खोऱ्यातील गाविलगड टेकड्यांमध्ये आदिमानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाल्याने पुरातत्त्व क्षेत्रात मोठे महत्त्व निर्माण झाले आहे.
Nagpur

Nagpur

esakal

Updated on

नागपूर: वर्धा नदी ही अतिप्राचीन कालखंडापासून मानवी वसाहतीचे केंद्रस्थान राहिलेली आहे. महाभारत, गरुडपुराण याबरोबरच वासुदेवहिंडी या प्राचीन जैन ग्रंथातही तिचा उल्लेख आढळतो. परंतु, त्याही पलीकडे अश्मयुगीन कालखंडातही तिच्या खोऱ्यात आदिमानवाचा वावर होता हे गाविलगड टेकड्यांमध्ये असलेल्या गुहा व तेथील चित्रांवरून स्पष्ट होते. वर्धा नदी शोधयात्रेत, शोधयात्रींनी या चित्रित शैलगृहांना प्रत्यक्ष भेट देऊन त्याचा अनुभव घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com