Washim: समृद्धी महामार्ग उठला शेतकऱ्यांच्या जीवावर; महामार्गावरचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात; संतप्त शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

Farmers Blame Samruddhi Mahamarg for Flooding: समृद्धी महामार्गावरील पावसाचे पाणी थेट शेतात शिरल्याने रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
Washim

Washim

esakal

Updated on

रिसोड: समृद्धी महामार्गाने अनेकांची समृद्धी केली असली, तरी या महामार्गाची उंची वाढल्यामुळे लगतचे व वरील जवळपास ३० ते ४० किलोमीटर परिसरातील पाणी थेट नदी बाहेरी येऊन शेतकऱ्यांच्या शेतात घुसत असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. हा महामार्ग शेतकऱ्यांसाठी अधोगतीचा मार्ग ठरला असल्याचे बोलले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com