Amravati Farmer: शेतातील उद्ध्वस्त पिके पाहून बासलापूरच्या शेतकऱ्याने गळफास लावून संपवले जीवन

Amravati News: चांदूररेल्वे येथील दत्ता श्रीकृष्ण बोबडेयांनी सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान आणि कर्ज ओझे सहन करत स्वतःचा शेतीत गळफास घेतला.त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले आणि मोठा परिवार शोकाकुल आहे; गावकऱ्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे.
Amravati Farmer

Amravati Farmer

sakal

Updated on

चांदूररेल्वे : मातीशी नातं जपणारा आणखी एक अन्नदाता काळाच्या पडद्याआड गेला. बासलापूर शेतशिवारात दत्ता श्रीकृष्ण बोबडे (वय ३८) या तरुण शेतकऱ्याने सततच्या पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान आणि डोक्यावर असलेले कर्ज पाहता स्वतःच्याच शेतात गळफास लावून आत्महत्या केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com