Vidarbha Rain Alert
esakal
सध्या मॉन्सूनचा विदर्भासह संपूर्ण मध्य भारतावर तीव्र प्रभाव असल्यामुळे या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार आहे. प्रादेशिक हवामान विभागाने सोमवारपासून (ता. २९) अकराही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला असून, काही ठिकाणी मुसळधार किंवा अतिवृष्टीचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.