

Wardha News
esakal
वर्धा: कॅटरर्स आणि मंगलकार्यालयांकडून रस्त्यावर, फुटपाथवर किंवा मोकळ्या भूखंडावर उरलेले अन्न व कचरा टाकून शहर विद्रूप आणि अस्वच्छ केले जात आहे. ही अत्यंत बेजबाबदार आणि बेशिस्त प्रवृत्ती असून, यामुळे आरोग्य धोक्यात येण्यासह गंभीर पर्यावरण समस्या निर्माण होत आहेत.