

वर्धा–तुळजापूर रेल्वे मार्गावर एक धक्कादायक रेल्वे दुर्घटना घडली आहे. सिंधी जीटी एक्सप्रेस असलेल्या डब्याला अचानक आग लागली.आग लागल्यानंतर काही वेळ प्रवाशांमध्ये घबराट पसरली रेल्वे प्रशासनाने तात्काळ हालचाल करत ट्रेन थांबवून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र या आगीत संपूर्ण डबा जळून खाक झाल. प्रवाशांना वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.