Wardha News: वणीतील शेतकऱ्यांचे सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान; सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांचे लाखो हेक्टर पिकांचे नाश

Flood Relif Found: शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे प्रचंड आर्थिक आणि पिकांचे नुकसान झाले; पॅकेजच्या मदतीची प्रतीक्षा, सोयाबीन पीक निघाले तरी हमी भावाच्या कमी भावामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न अपुरे, सरकारने तातडीने मदत दिली तरच दिवाळी सण साजरा, शेतकऱ्यांची चिंता आणि नैसर्गिक आपत्तीवर उपाय यासाठी दबाव
Vardha News

Vardha News

sakal

Updated on

वणी: राज्य शासनाने शेतकर्!यांसाठी अतीवृष्टीचे जम्बो पॅकेज जाहीर केले. त्यासाठी वणी विभागातील सर्व शेतकरी मदतीसाठी पात्र ठरणार आहेत. दिवाळीपूर्वीच शेतकर्!यांच्या बँक खात्यात तीन हेक्टर मर्यादेपर्यंत हेक्टरी १८ हजार पाचशे रुपये मिळणार, असे येथील माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकर्!यांना आश्वासन दिले. त्यामुळे वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील शेतकर्!यांच्या नजरा पॅकेजच्या मदतीकडे लागल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com