Virdha Lightning: सहा ठिकाणी लागणार लाईटनिंग अरेस्टर; वीज काेसळून ३१ जण ठार, २८१ जनावरे मृत्युमुखी

Lightning Arrester: वर्धा जिल्ह्यात पावसाळ्यात वीज कोसळून ३१ नागरिकांचा मृत्यू आणि २८१ जनावरे मृत्युमुखी. सहा ठिकाणी लाईटनिंग अरेस्टर बसवून भविष्यातील दुर्घटना टाळण्याचे प्रशासनाचे प्रयत्न.
Virdha Lightning

Virdha Lightning

sakal

Updated on

वर्धा : मान्सून सुरू झाल्यापासून पावसासह वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मागील काही महिन्यांत जिल्ह्यातील विविध भागांत वीज कोसळून तब्बल ३१ नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com