

Yavatmal News
esakal
यवतमाळ: जिल्ह्यातील ७.५ एचपी किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या कृषीपंपधारक एक हजार ९७८ शेतकर्!यांकडे तब्बल ९५ कोटी ६२ लाखांची वीजबिल थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून मार्च महिन्यात मोहिम राबविण्यात येत असून, कर्मचारी घरोघरी जाऊन वीजबिल वसुली करीत आहे. आता थकबाकीदार शेतकर्!यांना वसुलीचा ‘शॉक‘ बसणार आहे.