Yavatmal Flood: यवतमाळ जिल्हात साडेतीन हजार घरांची पडझड; २८ मंडळात अतिवृष्टी, पुराचा फटका, ८० हजार हेक्टरवर नुकसान
Maharashtra Rain: जिल्ह्यात शनिवारी (ता. १६) एकूण २८ मंडळात अतिवृष्टी झाल्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. पुराचे पाणी अनेक गावात शिरल्याने तब्बल साडेतीन हजार घरांची अंशत: पडझड झाली असून, ८० हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे.
यवतमाळ : जिल्ह्यात शनिवारी (ता. १६) एकूण २८ मंडळात अतिवृष्टी झाल्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. पुराचे पाणी अनेक गावात शिरल्याने तब्बल साडेतीन हजार घरांची अंशत: पडझड झाली असून, ८० हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे.