गेल्या पंधरवड्यात बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला, ज्यामुळे गेवराई तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक येथील शेतकऱ्यांचे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. पिकांचे नुकसान भरपाईसाठी अद्याप शेतकऱ्यांना दमडी मिळालेली नाही. याची तक्रार मांडण्यासाठी शेतकरी थेट तहसीलदारांच्या कार्यालयात आले. शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली. याबाबत आमचे प्रतिनिधी योगेश काशिद यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.