लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सध्या मतचोरीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर तिवसा विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, तिवसा मतदारसंघातील मतदार यादीमध्ये मोठा गैरव्यवहार झालेला आहे. ‘सरकारनामा’ला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी हा घोटाळा उघडकीस आणला असून, मागील तीन निवडणुकांची आकडेवारीसह त्यांनी संपूर्ण प्रकरण स्पष्ट केले आहे. ठाकूर यांचा आरोप आहे की मतदार याद्यांमध्ये फेरफार करून जनतेच्या मतदानाच्या अधिकाराशी छेडछाड करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.