Somnath Gharge : क्राईमरेटमध्ये मुंबईनंतर अहिल्यानगर : पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोलिस मनुष्यबळ अत्यंत अपुरे

Ahilyanagar Emerges as Crime Hotspot; नगर जिल्ह्यात दरवर्षी १७ हजार गंभीर गुन्हे दाखल होतात. गेल्या १५ ते १६ वर्षांतील गुन्हेगारीचा अभ्यास केला असता, अलीकडील काळात सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक आणि व्हाईट कॉलर गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
Crime Soars in Ahilyanagar, Police Force Inadequate: Superintendent Speaks
Crime Soars in Ahilyanagar, Police Force Inadequate: Superintendent SpeaksSakal
Updated on

श्रीरामपूर : नगर जिल्हा हा राज्यात गुन्हेगारीच्या बाबतीत सर्वोच्च स्थानावर, तर मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या तुलनेत जिल्ह्यातील पोलिस मनुष्यबळ अत्यंत अपुरे असून, एका कर्मचाऱ्याकडे २० ते २५ गुन्ह्यांचा तपास येतो. त्यामुळे तपासाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी श्रीरामपूर येथे केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com