Ahmednagar Court: गैरहजेरीमुळे फिर्यादीलाच अटक वॉरंट; वराळ खून खटला, अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश

Varal murder case complainant non appearance court action: वराळ खून प्रकरणात फिर्यादी रंगनाथ वराळ यांची सततची गैरहजेरी; आठ वर्षे प्रलंबित खटल्याला वेग देण्यासाठी अहमदनगर सत्र न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी
Shock Move: Complainant Faces Arrest Warrant in Murder Trial

Shock Move: Complainant Faces Arrest Warrant in Murder Trial

sakal

Updated on

पारनेर: निघोज येथील माजी सरपंच संदीप वराळ खून प्रकरणातील फिर्यादी असलेले मयत संदीप यांचे चुलते रंगनाथ वराळ यांना अहमदनगर सत्र न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. खटल्यात फिर्यादी असलेले रंगनाथ वराळ सतत प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर राहत आहेत. त्यामुळे या खटल्याचे कामकाज आठ वर्षांपासून प्रलंबित आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com