Bacchu Kadu :शेतकरी आत्महत्येचे पाप कुठे फेडणार: बच्चू कडू; गळनिंबतील हुंकार सभेत राज्य सरकारला सवाल

Hunkar Sabha in Galnimb: सभा रात्री उशिरा सुरु झाली, तरी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. हे सर्व थांबवायचे असेल, तर सर्व शेतकऱ्यांनी जात-धर्म बाजूला ठेवून एकत्र येऊन लढले पाहिजे. बेईमानाचे घ्यायचे नाही व ईमानदारीचे सोडायचे नाही, त्यासाठी आपण आंदोलनामध्ये सहभागी व्हायचे, असे आवाहन त्यांनी केले.
MLA Bacchu Kadu addressing Hunkar Sabha at Galnimb; questions government’s role in rising farmer suicides.
MLA Bacchu Kadu addressing Hunkar Sabha at Galnimb; questions government’s role in rising farmer suicides.Sakal
Updated on

नेवासे शहर : राम मंदिर बांधले. परंतु राम नावाचा शेतकरी आत्महत्या करतोय, त्याचं पाप फेडणार कुठे, महायुती सरकारने याचे उत्तर द्यावे. मंदिर बांधायचं आणि शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावायचं, जनतेला कर्मकांडामध्ये अडकून ठेवायचं काम हे महायुती सरकार करत आहे, अशी टीका प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com