Bachchu Kadu: जात-धर्मात विभागल्याने शेतकऱ्यांचे वाटोळे: प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू; आपत्तीग्रस्तांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये द्यावेत

Caste-Religion Divide Weakens Farmers: शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांची राज्यभर संघर्ष यात्रा सुरू आहे. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी नगर तालुक्यातील सारोळा कासार येथे रामनगरी सभागृहात कडू यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य, तसेच केंद्र सरकारवर टीकेचे जोरदार प्रहार केले.
Bachchu Kadu
Bachchu Kadusakal
Updated on

नगर तालुका: सध्या जाती-धर्मांत वाद लावण्याचे सर्वच राजकीय पक्षांचे षडयंत्र सुरू आहे. लोक जाती-धर्मांत भांडले की, सरकारला कोणी प्रश्न विचारत नाही. निवडणुकीत भाजपचा एक हैं तो सेफ हैंचा नारा होता. आता अतिवृष्टीत नुकसान झालेले शेतकरी हिंदू नाहीत का? त्यांना का मदत केली जात नाही? असा सवाल करत जात, धर्म आणि राजकीय पक्षांत विभागल्यामुळे शेतकऱ्यांचे वाटोळे झाले आहे. त्यामुळे आता तरी एक होवून सरकारला कर्जमाफी करायला भाग पाडा, असे आवाहन माजी मंत्री, प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com