संगमनेर: कोणी तत्त्वासाठी किंवा विचारासाठी आम्हाला संपवू पाहत असेल, नथुराम गोडसे आमच्या पुढे आला, तरी ते बलिदान आनंदाने स्वीकारण्याची तयारी माझी आहे. महात्मा गांधी नाही, पण त्यांच्या विचारांचे बलिदान आनंदाने देण्यास मी तयार आहे, असे मत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.