CM Devendra Fadnavis : दुष्काळाचे रूपांतर भूतकाळात करू: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; शेतकऱ्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवूनच नियोजन

Maharashtra government drought-free mission: स्वप्नांची पूर्तता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील करतील. त्याचाच एक भाग म्हणून उल्हास खोऱ्यातील ५४ टीएमसी पाणी पूर्वेच्या गोदावरी खोऱ्यात आणले जात आहे. येत्या पाच ते सात वर्षांत आम्ही दुष्काळाचे रूपांतर भूतकाळात करू,’’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis

Sakal

Updated on

शिर्डी (जि. अहिल्यानगर): ‘‘सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्‍मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांची नाडी ओळखून स्वास्थ जपले. कै. बाळासाहेब विखे पाटील यांनी पश्चिमेचे पाणी पूर्वेला आणून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न पाहिले. या स्वप्नांची पूर्तता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील करतील. त्याचाच एक भाग म्हणून उल्हास खोऱ्यातील ५४ टीएमसी पाणी पूर्वेच्या गोदावरी खोऱ्यात आणले जात आहे. येत्या पाच ते सात वर्षांत आम्ही दुष्काळाचे रूपांतर भूतकाळात करू,’’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com