Srirampur Crop Damage: 'श्रीरामपूर तालुक्यातील खरिपाची राखरांगोळी'; सततच्या पावसाने पिकांचा पुरता बोजवारा; सरकारी मदतीवर असंतोष

Shrirampur’s Kharif Crops Turn to Ashes: अतिवृष्टीच्या पावसाने उरले-सुरले खरिपाचे पीक संपवले असून, रब्बी हंगामही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. ‘पेरायचं कसं आणि पिकवायचं कसं’ या प्रश्‍नाने बळीराजा पुन्हा चिंतेच्या भोवऱ्यात सापडला आहे.
Shrirampur farmers inspect their rain-damaged Kharif crops; demand for immediate government compensation intensifies.

Shrirampur farmers inspect their rain-damaged Kharif crops; demand for immediate government compensation intensifies.

Sakal

Updated on

-महेश माळवे

श्रीरामपूर : गेल्या तीन ते चार दिवसांपासून अखंड पडणाऱ्या पावसाने श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीच्या पावसाने उरले-सुरले खरिपाचे पीक संपवले असून, रब्बी हंगामही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. ‘पेरायचं कसं आणि पिकवायचं कसं’ या प्रश्‍नाने बळीराजा पुन्हा चिंतेच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com