Heavy Rains Hit: 'करंजीत फळबागा नष्ट होण्याची भीती'; पाण्यामुळे फळं, पानं गळू लागली, अतिवृष्टीचा फटका

Excess Rainfall Damages Fruit Farms in Karanji: गेल्या काही दिवसांपासून फळझाडे पाण्यात राहिल्याने आता फळझाडांच्या मुळ्या सडायला लागल्या आहेत. तोडणीला आलेले फळ व पानेही आता गळू लागले आहेत. गळलेली पाने, फुले पाण्यावर तरंगत आहेत. आणखी पंधरा दिवस फळझाडे पाण्यातच राहिल्याने पाण्याचा निचरा झाला नाही.
Karanji orchards hit by heavy rains – fruits and leaves falling, farmers fear total loss."

Karanji orchards hit by heavy rains – fruits and leaves falling, farmers fear total loss."

Sakal

Updated on

करंजी : गेल्या १३ दिवसांपूर्वी आलेल्या अतिवृष्टीने व त्यानंतर सततच येत असलेल्या पावसामुळे फळबागा पाण्यात आहेत. अतिपाण्यामुळे संपूर्ण फळ बागाच नष्ट होण्याची भीती करंजी परिसरात निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com