Heavy Rains Hit: 'करंजीत फळबागा नष्ट होण्याची भीती'; पाण्यामुळे फळं, पानं गळू लागली, अतिवृष्टीचा फटका

Excess Rainfall Damages Fruit Farms in Karanji: गेल्या काही दिवसांपासून फळझाडे पाण्यात राहिल्याने आता फळझाडांच्या मुळ्या सडायला लागल्या आहेत. तोडणीला आलेले फळ व पानेही आता गळू लागले आहेत. गळलेली पाने, फुले पाण्यावर तरंगत आहेत. आणखी पंधरा दिवस फळझाडे पाण्यातच राहिल्याने पाण्याचा निचरा झाला नाही.
Karanji orchards hit by heavy rains – fruits and leaves falling, farmers fear total loss."

Karanji orchards hit by heavy rains – fruits and leaves falling, farmers fear total loss."

Sakal

Updated on

करंजी : गेल्या १३ दिवसांपूर्वी आलेल्या अतिवृष्टीने व त्यानंतर सततच येत असलेल्या पावसामुळे फळबागा पाण्यात आहेत. अतिपाण्यामुळे संपूर्ण फळ बागाच नष्ट होण्याची भीती करंजी परिसरात निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com