Ahilyanagar News: महावितरणविरोधात शेतकरी आक्रमक! अहिल्यानगर-मनमाड महामार्गावर पाऊण तास ‘रास्ता रोको’

Electricity cuts lead to Rasta Roko protest by farmers: महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मागील १५ दिवसांपासून सर्व कृषी रोहित्र बंद केले आहेत. पावसाने ओढ दिल्याने व रोहित्र बंद असल्याने खरिपाची पिके जळू लागली आहेत. पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
Angry farmers blocking the Ahilyanagar-Manmad highway during a Rasta Roko against MSEDCL over power-related issues.
Angry farmers blocking the Ahilyanagar-Manmad highway during a Rasta Roko against MSEDCL over power-related issues.Sakal
Updated on

राहुरी : शहरात आज (गुरुवारी) दुपारी शेकडो शेतकऱ्यांनी जनावरांसह अहिल्यानगर-मनमाड महामार्गावर महावितरणच्या विरोधात पाऊण तास रास्तारोको आंदोलन केले. मुळा धरण परिसरातील विविध गावांमध्ये १५ दिवसांपासून बंद केलेले सर्व कृषी रोहित्रे पूर्ववत चालू करून देण्याच्या आश्वासनानंतर संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com