Crime: महाराष्ट्र हादरला! एकामागून एक ४ मुलांना विहिरीत फेकलं, वडिलांचं धक्कादायक कृत्य, संतापजनक कारण समोर

Ahilyanagar Suicide News: महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी ४ मुलांना विहिरीत फेकले. त्यानंतर त्यांनी जीवन संपवले आहे. या घटनेने धक्का बसला आहे.
Crime
CrimeSakal
Updated on

पती-पत्नीमधील भांडणात अनेकदा मुलांना त्रास सहन करावा लागतो. अहिल्यानगरमधून असाच एक प्रकार समोर आला आहे. जिथे एका पुरूषाचे त्याच्या पत्नीशी भांडण झाले. त्यानंतर त्याने प्रथम आपल्या चारही मुलांना विहिरीत टाकून मारले. त्यानंतर त्याने स्वतः विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. मृत मुलांमध्ये तीन मुली आणि एक मुलगा होता, ज्यांचे वय फक्त ६ ते ९ वर्षे होते.एकाच वेळी पाच जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com