

sakal
शिर्डी: अवकाळी पावसाने अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश असे आदेश संबंधितांना दिले आहेत. महसूल व कृषी विभागाने पंचनाम्याला सुरुवात केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुती सरकार ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.