Radhakrishna Vikhe Patil: सरकार नुकसानग्रस्तांच्या पाठीशी: पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, अहिल्यानगर जिल्ह्यातील नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश!

Radhakrishna Vikhe Patil damage survey order Ahilyanagar Details: अवकाळी पावसाने बाधित १०३ गावांतील १२,९९९ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे; महायुती सरकारकडून मदतीची ग्वाही
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil

sakal

Updated on

शिर्डी: अवकाळी पावसाने अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश असे आदेश संबंधितांना दिले आहेत. महसूल व कृषी विभागाने पंचनाम्याला सुरुवात केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुती सरकार ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com