Radhakrishna Vikhe-Patil: ग्रामपंचायतींमुळे महाराष्ट्राचा विकास : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील; विकास आराखडा तयार करून अंमलबजावणी करावी

Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil: गावातील जनजीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी हे अभियान राबविण्यात यावे. प्रत्येक गावाने स्वच्छतेला अधिक महत्त्व देऊन वैयक्तिक शौचालयांची अधिकाधिक उभारणी करून हागणदारीमुक्त होणे आवश्यक आहे, असेही विखे पाटील यांनी सांगितले.
Guardian Minister Vikhe Patil highlights Gram Panchayats’ crucial role in Maharashtra’s rural development.

Guardian Minister Vikhe Patil highlights Gram Panchayats’ crucial role in Maharashtra’s rural development.

Sakal

Updated on

अहिल्यानगर : गावपातळीवर पाणी, रस्ते, वीज, आरोग्य व शिक्षणाचा दर्जा उंचावणे हेच या पंचायत राज अभियानाचे उद्दिष्ट आहे. ग्रामपंचायती लोकशाहीची पहिली पायरी आहे. त्या सक्षम झाल्या, तरच खऱ्या अर्थाने समृद्ध महाराष्ट्र घडेल. प्रत्येक गावाने आपला विकास आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com