Rajendra Singh: ध्येयवेड्यांनीच क्रांती केल्याचा इतिहास: जलपुरुष राजेंद्र सिंह; बंदुकीच्या जागी हातात कुदळ, फावडी

From Fields to Rivers: श्रमदानात नियमितता, हे सर्व सामाजिक संघटनेचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच ही लोकचळवळ पाच वर्षे पूर्ण करून सहाव्या वर्षात दिमाखात प्रवेश करीत आहे. येथील सर्व सामाजिक संघटनेचे कार्य दीपस्तंभासारखे आहे. हा प्रवास भावी पिढीसाठी प्रेरणा देणारा आहे.
Rajendra Singh, the Waterman of India, working with villagers on river rejuvenation projects, emphasizing nonviolent grassroots activism.

Rajendra Singh, the Waterman of India, working with villagers on river rejuvenation projects, emphasizing nonviolent grassroots activism.

Sakal

Updated on

कर्जत: ध्येयवेड्या माणसांनीच आतापर्यंत क्रांती केल्याचा इतिहास आहे. कार्य उभारणे सोपे असते. मात्र, ते शाश्वत ठेवण्यासाठी मोठा त्याग करावा लागतो. हाच त्याग, ध्येयवेडेपणा श्रमप्रेमींत दिसतो. त्यामुळेच कर्जतमध्ये पर्यावरण संवर्धनाची क्रांती होत लोकचळवळ बनली आहे. आजचा दिवस कर्जतच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असे प्रतिपादन जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com