Ahilyanagar News: अहिल्यानगर 'जलजीवन' योजनेचा बट्ट्याबोळ; कोट्यवधी खर्चूनही शुद्ध पाणी नाही, खासदार वाकचौरे-लंके यांनी अधिकारी घेतले फैलावर

556 incomplete Jal Jeevan projects in Ahilyanagar: कोट्यवधी खर्चूनही जलजीवन योजनेत ग्रामीण भाग पाण्याविना; ५५६ योजना चार वर्षांपासून अपूर्ण, ठेकेदार–अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
Crores Spent, Yet No Clean Drinking Water: Ahilyanagar MPs Target Administration

Crores Spent, Yet No Clean Drinking Water: Ahilyanagar MPs Target Administration

sakal

Updated on

अहिल्यानगर: केंद्र सरकारच्या जलजीवन योजनेसह विविध पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीत प्रशासन आणि ठेकेदाराने गांभीर्य दाखवले नाही. सरकारने पाण्यासारखा पैसा खर्च केला. मात्र, पैशाचा विनियोग अंमलबजावणी करणाऱ्यांनी केला नाही. कोट्यवधी रुपये खर्च करूनही ग्रामीण भागात जनतेला शुद्ध पाणी मिळत नाही, ही बाब दुर्दैवी असल्याची खंत खासदार भाऊसाहेब वाकचौरे व नीलेश लंके यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com