Ahilyanagar Flood Relief : 'पूरग्रस्‍तांना २३ किलो धान्य'; शासनाकडून तातडीची मदत; २० किलो तांदूळ, ३ किलो तूरडाळ

Maharashtra Flood Relief : राज्याच्या अन्न व धान्य विभागाच्या उपसचिव ईशा पवार यांनी रविवारी (ता. २८) याबाबत अध्यादेश काढला आहे. राज्य शासनाने यापूर्वी मोफत धान्य वाटपाबाबतचा काढलेल्या अध्यादेशाच्या निकषाप्रमाणे धान्य वाटपासाठी लाभार्थी निवडणार आहेत.
Flood-affected families receive 23 kg of food grains from government relief efforts.

Flood-affected families receive 23 kg of food grains from government relief efforts.

Sakal

Updated on

अहिल्यानगर: अतिवृष्टी आणि पुरामुळे सलग दोन दिवस बाधित झालेल्या कुटुंबांना २३ किलो धान्य मोफत दिले जाणार आहे. वीस किलो तांदूळ आणि तीन किलो तूरडाळ दिले जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी घोषणापत्र किंवा अधिसूचनेत समावेश असलेल्या बाधित कुटुंबांना हे धान्य मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com