Minister Dattatray Bharane: अतिवृष्टी नुकसानीच्या मदतीसाठी सरकार संवेदनशील: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे; शेतकऱ्यांच्या ऐकल्या कथा-व्यथा

Maharashtra Govt Sensitive to Heavy Rain Damage: अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आज (ता.२४) राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा शेवगाव येथे पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा आयोजित केला होता.
Govt Pledges Support for Flood-Hit Farmers, Assures Agriculture Minister Bharane

Govt Pledges Support for Flood-Hit Farmers, Assures Agriculture Minister Bharane

Sakal

Updated on

शेवगाव: अतिवृष्टीमुळे राज्यात ८३ लाख हेक्टर, तर अहिल्यानगर जिल्ह्यात ७ लाख ४९ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापैकी जवळपास ८० टक्के म्हणजे ६ लाख ३४ हेक्टर शेतीचे नुकसान एकाच महिन्यात झाले आहे. अतिवृष्टी व महापुराने तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची घरे, पिके, पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com